उष्मघाताने शेतकऱ्याचा बळी

0
1376

गेवराई तालुक्यातील घटना

गेवराई, (प्रतिनिधी):- गेवराई तालुक्यातील गोदाकाठची गंगावाडी येथील केशव मुरलीधर चिकणे (वय ३१) हा शेतकरी शनिवार रोजी सकाळी शेतात ज्वारी काढत असताना मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली असल्याने व काम करत असतानाच अचानक हृदयविकाराच्या झटक्याने दुःख निधन झाले आहे.त्याच्या पश्चात आई,पत्नी,दोन मुले आहेत.त्याच्या दुःखद निधनाने सर्वत्र हळहळ व्याक्त होत आहे.दरम्यान उष्माघाताचा गेवराई तालुक्यातील पहिला बळी ठरल्याचे बोलले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here